जायकवाडीसाठी ५ टीएमसी पाणी सोडण्याचा विचार

नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील धरणांमधून जायकवाडीत ५ टीएमसी पाणी सोडण्याचा सरकारचा विचार आहे, तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता…

‘मराठवाडय़ाला सामंजस्याने नव्हे, कायद्याने पाण्याची भाषा करावी’

मराठवाडय़ाला हक्काचे पाणी नाकारणाऱ्या नगर-नाशिकच्या नेतृत्वासोबत सामंजस्याने काय बोलणार? जायकवाडीच्या पाण्याबाबत सामोपचाराने तोडगा काढणाऱ्या शरद पवारांनी मराठवाडय़ाला सामंजस्याने नव्हे, तर…

जलसंपत्ती प्राधिकरण कायद्याच्या नियमांना स्थगिती

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांना स्थगिती देण्याची घोषणा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी केली. मराठवाडय़ातील आमदारांनी…

मराठवाडय़ाच्या प्रश्नांवर पुन्हा आवाज उठविणार

मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाण्याच्या विषयासह सर्व प्रश्न विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जोरकसपणे मांडले जावेत, या साठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून विभागातील…

भंडारदरा व मुळा धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती

गोदावरी पाठोपाठ भंडारदरा व मुळा धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्यास मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. डी. धनुका व जी. एस.…

पाणी वापरासंदर्भात नव्या करारांची आवश्यकता – पुरंदरे

जायकवाडी जलाशयात समन्यायी पद्धतीने पाणीवाटप करावयाचे झाल्यास नाशिक-नगर, मराठवाडा आणि महाराष्ट्र शासन यांच्यात पाणी वापराबाबत त्रिपक्षीय करार झाल्यास काही मुद्दे…

‘मंत्र्यांसह संबंधितांनी म्हणणे सादर करावे’

निळवंडे व भंडारदरा धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नगर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक हिताच्या नावाखाली दोन याचिका न्यायालयात दाखल केल्या.

‘नगर-नाशिकचे पालकमंत्री नकोतच’

मराठवाडय़ास हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठविला जात असताना नगर-नाशिकमधून मात्र जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध दर्शवून अन्याय…

जायकवाडीत साडेनऊ टीएमसी पाणी सोडणार

पिण्याचे पाणी राखून ठेवल्यानंतर जायकवाडीच्या लाभक्षेत्रात सिंचनासाठी किमान दोन आर्वतने देता येतील एवढे, म्हणजे साधारणपणे साडेनऊ अब्जघनफूट

‘पाणी न दिल्यास नियोजन समितीची बैठक होऊ देणार नाही’

जायकवाडीत पाणी न सोडल्यास जिल्हा नियोजन समितीची बठक चालूच देणार नाही, अशी भूमिका सोमवारी लोकप्रतिनिधींनी घेतली. पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर…

‘जायकवाडीमध्ये तातडीने २० टीएमसी पाणी सोडावे’

वरच्या भागातील धरणांमधून जायकवाडीत किमान २० टीएमसी पाणी तातडीने सोडावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जलसंपदा…

संबंधित बातम्या