scorecardresearch

हाय वेवरील अपघातांसाठी मानवी चुकाच जबाबदार

भूगर्भीय लहरींमुळे ‘एक्स्प्रेस-वे’वर अपघात! असे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रथम पृष्ठावर रविवारी ठळकपणे प्रकाशित झाले आहे. (३ फेब्रु.) याच एक्सप्रेस महामार्गाने काही…

संघटित लुटीची साखळी तोडायची कशी?

‘जमाखर्च राजकारणाचा’ या सुहास पळशीकर यांच्या सदरातील ताजा (३० जाने.) लेख वाचला. पळशीकर यांनी राजकारण, पसा आणि गुन्हेगारी यांतील संबंधांचे…

साहित्य संमेलनात कथाचौर्य

चिपळूण येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातल्या ‘कथाकथन’ कार्यक्रमात पहिली कथा सांगणाऱ्या कथाकाराने वसंत सबनीस यांच्या ‘खांदेपालट’ कथासंग्रहात समाविष्ट असलेली…

कोणतेही बंधन नको

लोकरंग (३० डिसेंबर)मध्ये शफाअत खान यांनी हसतखेळत एक विदारक सत्य सांगितले आहे, ‘‘सतत उत्तेजीत करणारा टैमपास कुठे शोधावा? काही जण…

(आजघडीला) विवाह हा करारच!

२२ डिसेंबरच्या पुरवणीत आलेला मोहिनी निमकर यांचा ‘विवाह संस्कार की करार?’ हा लेख वाचला. मी त्यांच्याच पिढीतील एक असल्यामुळे की…

पोलिसी मानसिकता बदलण्याची गरज

औरंगाबादचे एक माजी साहाय्यक पोलीस आयुक्त तसेच अन्य दोघा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात विनयभंगाची तक्रार एका महिला कॉन्स्टेबलने ऑगस्ट २०१२ मध्ये न्यायालयात…

या परिस्थितीत उपाय काय?

‘२१९ पकी फक्त १३ बलात्कार अनोळखींकडून!’ हे धक्कादायक वृत्त (लोकसत्ता २३ जाने.) वाचलं. यापूर्वीही दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर काही संस्थांनी जी…

काँग्रेसचा जयपूर फूट

जयपूर येथे काँग्रेसने चिंतन शिबीर आयोजित केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्याला एक वेगळे महत्त्व आहे. अखेर ठरल्याप्रमाणे राहुल…

संबंधित बातम्या