अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस यांच्या वतीने ‘पुस्तकांचा मान्सून सेल’ या उपक्रमाच्या निमित्त ‘वाचन-विचार’ या विषयावर…
प्रेमचंद यांच्या साधेपणाचा आदर्श लिखाणात आणणाऱ्या, लिखाणानं पोषाखी असू नये याची काळजी घेणाऱ्या हरिशंकर परसाईंना ‘वस्तुत: लेखक प्रत्येकच व्यवस्थेत असंतुष्ट…
त्यांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व्हावे, यासाठी प्रयत्न…
‘महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे असलेल्या साहित्य महामंडळाच्या कारभाराच्या माध्यमातून आगामी तीन वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.
‘नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार’ वंदना पारगावकर (छत्रपती संभाजीनगर) यांना ‘अनोखे थायलंड’ या प्रवासवर्णनपर पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. ‘प्राचार्य म. भि.…
मराठवाड्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील एक मोठे धरण अशी ‘जायकवाडी’ची ओळख असून, पैठण गावाजवळच्या या धरणाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री…
निमित्त होते राष्ट्रीय सुरक्षा उत्पादन प्रशिक्षण अकादमीच्या पहिल्या बॅचमधील तुकडीच्या पदवीदान सोहोळ्याचे. संस्थेतून पदव्युत्तर पश्चात पदवी अभ्यासक्रमाचे दोन वर्षाचे प्रशिक्षण…