राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यकाळात बोगस कागदपत्रांच्या आधारे कोटय़वधी रुपयांचे अनुदान लाटून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा शेकडो शाळांचा प्रयत्न धुळीस मिळाला…
राज्यातील बाजार समित्यांचे कामकाज शेतकरी-केंद्रित नाही, हे वारंवार स्पष्ट झालेले आहे. शेतकऱ्याला पडत्या भावांचे नुकसान सोसायला लावून महागाई वाढते, त्याचे…
महाराष्ट्रातल्या निवडणूक निकालांनंतरचं चित्र पाहता, राजकारणाचा पोत बदलतोय, प्रादेशिक पक्षांचं राजकारण आता संपलं, आता आघाडय़ाही नसतील आणि युतीही नसतील असं…
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासंदर्भातील विचार शनिवारी नवनिर्वाचित मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. शपथविधी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत…
राज्यातूल रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात असतानाच स्वेच्छा रक्तदात्यांची मात्र शासनाकडून थट्टा केली…
केंद्रात आणि राज्यात सत्तांतर होताच माहिती अधिकाराबाबत एकीकडे केंद्राने खुले धोरण स्वीकारले असताना त्यांच्याच (राष्ट्रपती राजवटीच्या) अंमलात असलेल्या राज्य सरकारने…
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील यशवंत व्यायाम शाळेच्या जागेचा भाडेतत्व करार शासनाकडून ३० वर्षांकरिता वाढवून देण्यात आल्याने क्रीडाप्रेमींनी…
मुख्यमंत्री कोटय़ातून एकापेक्षा अधिक सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी चौकशीसाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीशांऐवजी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी केली जाणार आहे.