scorecardresearch

उत्पादन खर्च वेगळा, मग आधारभूत किंमत समान का?

* खासदार अहिर यांचा संसदीय समितीत प्रश्न प्रत्येक राज्यातील उत्पादन खर्च वेगवेगळा असताना केंद्राकडून पिकांसाठी जाहीर करण्यात येणारी आधारभूत किंमत…

महिला अत्याचार प्रकरणी लक्ष्मण माने यांना जामीन

सहा महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात मागील दोन महिन्यांपासून तुरुंगात असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना सातारा येथील न्यायालयाने १५ हजार…

शहाबाज ग्रामपंचायत निवडणूक वाद अखेर न्यायालयात

अलिबाग तालुक्यातील शहाबाज ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद अखेर न्यायालयात पोहचला आहे. याप्रकरणी अलिबागच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या…

दाक्षिणात्य उद्योजकांची वीज टंचाईने महाराष्ट्रात धाव

दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये विजेची टंचाई जाणवू लागली असून त्या तुलनेत महाराष्ट्रात मुबलक वीज उपलब्ध असल्याने आता उद्योजकांची पावले पुन्हा महाराष्ट्राकडे…

पुरेसे डॉक्टर असूनही जागा रिक्तच !

राज्यात ६४ लाख मुलांपैकी १३ लाख मुले कुपोषित आहेत. आणि त्याच वेळी पुरेशा संख्येने डॉक्टर उपलब्ध असूनही मेळघाटासारख्या मागास भागांमध्ये…

व्यापाऱ्यांचा पुन्हा एल्गार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्थानिक संस्था करावरून (एलबीटी) चार आठवडय़ांमध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

व्यापाऱ्यांचा १५-१६ जुलैला राज्यव्यापी बंद

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) चार आठवडय़ांमध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

महाराष्ट्राच्या राजकीय ‘सात बारा’च्या नोंदीत फेरफार?

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ जागा काँग्रेस आणि भाजपसाठी महत्त्वाच्या असून, जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर दोन्ही पक्षांच्या आघाडय़ांचा भर आहे. काँग्रेस…

कोल्हापूरचा टोल सुरूच राहणार

राज्य शासनाने बीओटी तत्त्वाचा स्वीकार केला आहे. याआधारेच कोल्हापुरातील रस्ते विकास प्रकल्प आकाराला आला आहे. टोल संदर्भातील त्रुटी शोधून मार्ग…

बालगंधर्व हे महाराष्ट्राचे दैवत – पं. पुरुषोत्तम वालावलकर

नटश्रेष्ठ बालगंधर्व हे माझेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत होते. बालगंधर्व ही परमेश्वरी देणगी होती. बालगंधर्व पुन्हा होणे नाही, असे…

राज्यात आणखी तीन सरकारी कॅन्सर रुग्णालये

राज्य सरकार स्वखर्चाने औरंगाबादनंतर मुंबई, पुणे व नागपूर या ठिकाणी स्वतंत्र अशी कॅन्सर रुग्णालय सुरु करणार आहे. मुंबईत कामा रुग्णालयाच्या…

संबंधित बातम्या