गोरे म्हणाले, ‘मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भातील न्यायालयाने दिलेला निकाल हा जनतेच्या मनातला निकाल लागला आहे. त्यामुळे या निकालाविरोधात राज्य सरकार पुढे…
गेल्या १५ दिवसांत राज्यातील दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा दोन स्वतंत्र न्यायालयांनी सारखाच निकाल देत तपास यंत्रणांच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवून पुराव्यांअभावी आरोपींना…
निकालपत्रात न्यायालयाने अभिवन भारत संस्था आणि संस्थेशी साध्वी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या तिघांच्या संबंधाबाबतच्या आरोपांबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दुपारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना तत्कालीन काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.
मालेगाव स्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून…
मालेगावातील २९ सप्टेंबर २००८ च्या बॉम्बस्फोट घटनास्थळापासून जवळच असलेल्या पोलीस चौकीतील पोलिसांनी बेपर्वाई दाखवली आणि त्यामुळे बॉम्बस्फोटाची घटना रोखणे शक्य…