निकालपत्रात न्यायालयाने अभिवन भारत संस्था आणि संस्थेशी साध्वी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या तिघांच्या संबंधाबाबतच्या आरोपांबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दुपारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना तत्कालीन काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.
मालेगाव स्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून…
मालेगावातील २९ सप्टेंबर २००८ च्या बॉम्बस्फोट घटनास्थळापासून जवळच असलेल्या पोलीस चौकीतील पोलिसांनी बेपर्वाई दाखवली आणि त्यामुळे बॉम्बस्फोटाची घटना रोखणे शक्य…
Abhinav Bharat organization बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात अभिनव भारत संघटनेच्या सद्स्यांवर आरोप करण्यात आला होता. १९०४ मध्ये स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर…
Devendra Fadnavis Slams Congress: फडणवीस म्हणाले की, “लोकांना अटक करण्यात आली आणि हिंदुत्ववादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना टार्गेट करण्याचे…
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला. परंतू, इतक्या वर्षानंतरही आरोपी सिद्ध करताना काही त्रुटी राहिल्या…