महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीही मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील…
नगरपरिषद मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या १० महिन्यांचे, सफाई कामगारांचे ६-७ महिन्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ७ महिन्यांचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे…
मंत्रालय पुनर्विकासाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. ‘युनिटी’ कंपनीची १३८ कोटी रुपयांची निविदा बऱ्याच वाटाघाटींनंतर मान्य करण्यात आली. मंत्रालयातील चौथा,…