मागील काही वर्षांपासून पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील निराधार, विधवा व घटस्फोटित महिलांच्या मुलांना शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत…
नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी मुख्यालयात आधुनिक यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मिरा भाईंदर शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन व जगण्यासाठी वातावरण तयार करण्याची…