‘ऑपरेशन सिंदूर’मुळे अचूक हल्ला करण्याच्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ‘प्रलय’च्या यशस्वी चाचणीमुळे देशाच्या भात्यात ‘ब्राह्मोस’प्रमाणेच आणखी एक अचूक भेदक…
आजवर चाचणी प्रक्षेपणांमध्येच ‘ब्रह्मोस’ची अचुकता सिद्ध झाली होती. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानातील धावपट्ट्या नष्ट करण्यासाठी याचा वापर केला.
प्रादेशिक तणाव वाढत असताना हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेता भारताची लांब पल्ल्याच्या पाणबुडीतून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्रांची गरज के -…
एमआयआरव्ही तंत्रज्ञानामुळे एका क्षेपणास्त्रातून ४ ते १० स्फोटकाग्रे एकापेक्षा अधिक लक्ष्यांवर डागता येऊ शकतात. त्यामुळे त्यांचा प्रतिकार करणे अवघड होते,…