शेतक-यांना कर्ज पुनर्गठन न करता त्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करत विरोधकांनी आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला…
दिल्लीत लोकसभेचे तर महाराष्ट्रात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. ललित मोदी प्रकरणापासून ते चिक्कीपर्यंतच्या विविध प्रकरणांवर सरकारला विरोधकांना…