मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंगळवारपासून सुरुवात केली.
गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा वाढला असून सध्या सातही तलावांतील पाणीसाठा ८६.६७ टक्क्यांवर पोहोचला…
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यासाठी राष्ट्रीय हित हे स्वहितापेक्षा सर्वोच्च असले पाहिजे, अशी टिप्पणी करून अपंग मुलाच्या उपचारासाठी मुंबईतील सेवा कार्यकाळ वाढवण्याची…
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसवरून (एलटीटी) नियमित धावणाऱ्या आणि विशेष गाड्याची संख्या वाढवण्यात आली.
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला द्रुतगती रेल्वेमार्ग आणि हायपरलूपचा मार्ग ७० टक्के एकच आहे. त्यामुळे हायपरलूपचा प्रकल्प बारगळला असल्याचे पीएमआरडीएच्या…