आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेला गणेशभक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती.
पवई येथील जयभीम नगरमधील झोपडीधारकांना महानगरपालिकेच्या कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिला व महानगरपालिकेला या झोपड्यांवरील पाडकाम पुढे नेण्यास परवानगी दिली.
गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीला सामोरे जाणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका…
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महापालिकेतील आपत्कालीन कक्षाला भेट देऊन शहर आणि उपनगरातील पावसाचा आढावा घेतला. सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही…