राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १ मार्चपासून आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे १८४ रुग्ण सापडले आहेत.
विदर्भासह, मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र सध्या उन्हाच्या तडाख्यात होरपळून निघत असताना थंड हवेची ठिकाणेही तापली आहेत. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी…
खासदारांना पुन्हा उमेदवारी देताना त्यांची कामगिरी, त्यांच्यासंदर्भातील कार्यकर्ते व जनतेच्या तक्रारी, पुन्हा निवडून येण्याची खात्री, आदींबाबत कठोरपणे विचार करून आणि…
काँग्रेसने मुंबईच्या अध्यक्षा प्रा. वर्षां गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवून, मुंबईत किमान एका तरी जागेवर…
निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून मतदारांना वेगवेगळी आमिषे दाखविली जातात. यामध्ये मद्यपाटर्य़ाची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. मात्र मद्याचा महापूर रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक…
उत्तर मुंबईच्या लोकसेवकाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे. विकसित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी उत्तर मुंबईला ‘उत्तम…