मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी ४ सप्टेंबर, तर १९ महानगरपालिका आणि २५०पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना १ सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे…
राज्यात आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेची सात टप्प्यांतील प्रक्रिया पार करण्याकरिता अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहेत.
नगरविकास विभागाने काढलेल्या नव्या आदेशानुसार महानगरपालिकांमध्ये ८ सप्टेंबर २०२२च्या निर्णयानुसार प्रभागांची संख्या गृहीत धरण्याची सूचना करण्यात आली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मोकळा झाल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील चारही नगर पालिकेमध्ये राजकीय…
ज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे खुला झाल्यामुळे इकडे सोलापूर शहर व जिल्ह्यात…
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजायला तीन वर्षांपूर्वीच प्रारंभ झाला होता. मात्र ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय पुढील…