scorecardresearch

अमृतधाम परिसरात कमी-अधिक दाबाने वीज पुरवठा

भारनियमन मुक्तीचा दावा महावितरणकडून करण्यात येत असला तरी शहरातील काही भागांमध्ये आठवडय़ातील ठराविक दिवशी नियमितपणे अचानक कधीही वीज गायब होण्याचे…

निकालाच्या विश्वासाहर्तेवर विद्यार्थ्यांचे शिक्कामोर्तब

अकरावी प्रवेशाची लगबग सर्वत्र सुरू होण्याच्या मार्गावर असली तरी ज्या परीक्षेने या महाविद्यालयीन प्रवेशाचा मार्ग खुला झाला, त्या दहावीच्या निकालाबद्दल…

अमळनेरमधील सहा उपसा सिंचन योजनांचे पुनरुज्जीवन

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजनांची थकीत वीज देयकांची सुमारे ४७ लाख रुपयांची रक्कम विशेष बाब म्हणून टंचाई निधीतून…

रोहिदास पाटील यांच्या संस्थांची दुष्काळग्रस्तांसाठी २३ लाखांची मदत

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवाजी विद्या प्रसारक संस्था, जवाहर शिक्षण प्रसारक संस्था, जवाहर मेडिकल फाऊंडेशन, जवाहर एज्युकेशन सोसायटी…

वर्षभरात ‘बीएसएनएल’ ला १८ हजारापेक्षा अधिक ग्राहकांची सोडचिठ्ठी

शहरात साकारणाऱ्या गृह प्रकल्पांत दूरध्वनी व ब्रॉडबँडची समूह स्वरूपात नोंदणी करण्याची नवीन संकल्पना मांडणाऱ्या भारत दूरसंचार निगमच्या (बीएसएनएल) तब्बल १८…

अहिल्यादेवींनी तयार केलेले बारव आजही उपयोगी -प्रा. रहाळकर

अहिल्यादेवी होळकर यांचे सार्वजनिक क्षेत्रातील कार्य सर्वाना प्रेरणा देणारे आहे. दूरदृष्टी ठेवून धार्मिक ठिकाणांच्या जवळपास तयार केलेले पाण्याचे बारव आजही…

नाशकात सलग पाच तास पाऊस

कित्येक तास वीजपुरवठा खंडित नाशिक जिल्ह्यातील काही भागात यापूर्वीच हजेरी लावणाऱ्या पावसाचे रविवारी मध्यरात्री अखेर शहरातही आगमन झाले. चार ते…

क्रेडिट कॅपिटल कार्यालय जळीत प्रकरण, गुन्हा निकाली काढण्याचा निर्णय रद्द

येथील क्रेडिट कॅपिटल पतसंस्थेच्या कार्यालय जळीत प्रकरणात आग लावण्यात आल्याचे पंचवटी पोलीस ठाण्याच्या अहवालात म्हटले आहे. तेव्हा हा गुन्हा निकाली…

कलावंतांना न्याय न मिळाल्यास आंदोलन

महाराष्ट्रातील उपेक्षित कलावंतांना न्याय न मिळाल्यास राज्य पातळीवर आंदोलन छेडण्याचा इशारा कलाकार विचार मंच या संस्थेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना…

पर्जन्यवृष्टीसाठी यज्ञाचा ‘अंनिस’तर्फे निषेध

शहरातील तपोवनात ३० मे ते सहा जून या कालावधीत पर्जन्यवृष्टीसाठी होणाऱ्या यज्ञ-याग विधीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) विरोध केला आहे.

‘सत्ताधारी व विरोधक दोघांनी विश्वासार्हता गमावली’

विविध घोटाळ्यांच्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी पक्षाने केलेला पाच लाख कोटींचा भ्रष्टाचार, महागाईने मोडलेला उच्चांक अशा अनेकविध कारणांमुळे जनतेमधील विश्वासार्हता काँग्रेस…

संबंधित बातम्या