scorecardresearch

container accident on Charoti flyover
चारोटी उड्डाणपुलावर मालवाहू कंटेनरचा अपघात, कंटेनर उलटून अर्धा भाग पुलावरून खाली लोंबकळला

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक मालवाहू कंटेनर उलटून भीषण अपघात झाला आहे. कंटेनर उलटून आर्धा भाग पुलावरून खाली लोंबकळत राहिल्यामुळे…

Mumbai-Bangalore Highway
मुंबई-बंगळुरू महामार्गाचे किवळे ते वाकडदरम्यान रुंदीकरण

बाधितांना हस्तांतरणीय विकास अधिकार (टीडीआर), चटई निर्देशांकच्या (एफएसआय) माध्यमातून परतावा देण्यात येणार आहे.

raigad press movement
मुंबई गोवा महामार्गासाठी पत्रकारांचे आंदोलन

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

traffic on Mumbai Nashik Highway
खड्ड्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी; भिवंडीतील रांजनोली नाका ते ठाण्यातील तीन हात नाकापर्यंत वाहनांच्या रांगा

वाहतूकीच्या दृष्टिने अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे सोमवारी सांयकाळी रांजनोली नाका ते तीन हात नाकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या…

Mumbai Ahmedabad National Highway accident
वसई: कोपर उड्डाणपुलावर भीषण अपघात; तीन वाहनांची एकाच वेळी धडक

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरारच्या कोपर फाटा येथील उड्डाणपुलावर एकाच वेळी तीन वाहनांचा भीषण अपघात घडला आहे.

Heavy rain in Chandrapur district Umred-Nagpur national highway closed
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पुलावर पाणी असल्याने नागभीड-उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद

नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्याने नागभीड – उमरेड- नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. २५३ वाहतुकीसाठी बंद आहे.

trees on road dividers
महामार्गांच्या दुभाजकावर झाडे का लावली जातात तुम्हाला माहिती आहे का?

रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुभाजक तयार केला जातो. मात्र, यावर झाडेच का लावली जातात याचा कधी विचार केला आहे का?

Credit card benefits
Highway किंवा एक्स्प्रेस वेवर कार खराब झाल्यास Credit Card करेल तुमची मदत, कशी ते जाणून घ्या

एक्स्प्रेस वे किंवा महामार्गावरुन प्रवास करताना कारचे टायर फुटणे, पंक्चर होणे किंवा कारमधील पेट्रोल संपणे अशा घटना घडत असतात.

nitin gadkari
‘नित्कृष्ट बांधकाम करणाऱ्यांना रगडणार’, गडकरी म्हणाले, ‘मालपाणी’ घेत नाही, ‘लक्ष्मी दर्शन’ करत नाही म्हणूनच…

नेते मंडळी, सरकार बांधत असले तरी रस्ते, महामार्ग यांचे खरे मालक करोडो भारतीयच असल्याचे भावनिक प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

Mumbai to Delhi Expressway
विश्लेषणः मुंबई ते दिल्ली प्रवास केवळ १२ तासांत कसा?

सध्या मुंबई ते दिल्ली रस्ते प्रवासासाठी २४ ते २५ तास वा त्याहीपेक्षाही अधिक वेळ लागतो. पण आता मात्र या महामार्गामुळे…

Delhi Mumbai Expressway 5 important news
Delhi Mumbai Expressway: ४५ शहरांना एकमेकांशी जोडणाऱ्या भारतातील सर्वात लांब दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे बद्दल जाणून घ्या ‘या’ पाच गोष्टी

दिल्ली-मुंबई हा एक्सप्रेस-वे भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग आहे. ज्यामुळे दोन शहरांमधील अंतर अर्ध्या वेळेत पूर्ण करता येणार आहे.

संबंधित बातम्या