जळगावमधील जैन इरिगेशन आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तिरूचिरापल्ली येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात नुकताच महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
वैष्णोदेवी यात्रेकरूंचे तीन दिवसांपूर्वी गेलेले बळी किंवा चारधाम यात्रेच्या मार्गावरील वाढत्या दुर्घटना हेही लवकरच विसरले जाईल; पर्यावरणीय धोक्यांकडे दुर्लक्ष सुरूच…
पावसाळा सुरू झाल्यापासून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरमध्येही ढगफुटीच्या अनेक घटना घडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे…