scorecardresearch

navi mum building collapse
नवी मुंबई : नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली; कोणतीही जीवित हानी नाही

नवी मुंबईतील कोपरखैरणे नोड मधील बोनकोडे गाव स्थित चार माळ्याची इमारत कोसळली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

druge
नवी मुंबई : संत्र्याच्या पेटीतून १ हजार ४७६ कोटींच्या अंमली पदार्थांची तस्करी उघड

संत्र्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून १९८ किलो हाय प्युरिटी क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन आणि ९ किलो शुद्ध कोकेन जप्त केले.

Blood money worth 2 5 crore seized from export goods brought back from Dubai
दुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

जेएनपीटी मधून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जेएनपीटी सीमा शुल्क…

The Chief Minister dt. Met di Ba.Patil family in Panvel
मुख्यमंत्र्यांनी दि. बा .पाटील कुटूंबियांची पनवेलमध्ये भेट घेतली

मुख्यमंत्री आले, त्यांनी दिबाच्या तसबीरीचे दर्शन घेतले, स्वताच त्या तसबीरीला फुलांचा हार घातला आणि कुटूंबातील सदस्यांची भेट घेऊन ते पाणी…

Clean City
भारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश

भारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील केवळ एका शहराचा समावेश आहे.

Water and Air Pollution in Taloja Industrial Estate
तळोजात हे चाललंय तरी काय? कारखानदारांकडून घेतला जातोय जल प्रदूषण करणाऱ्यांचा शोध

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात जल आणि वायू प्रदुषण होत आहे. वसाहतीतील कारखान्यांवरच या प्रदुषणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

RTO action against 222 vehicles in seven days
आरटीओची सात दिवसांत २२२ वाहनांवर कारवाई; नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर करडी नजर

सात दिवसात रिक्षा, ट्रक ,बस, शाळा बस , इत्यादी वाहने अशा ४८५ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.

Thane- Belapur MIDC
अरेरे! आशियातील सर्वात मोठी एमआयडीसी आणि रस्त्यांची ही अवस्था ? ना रस्ते, ना पथदिवे, ना फुटपाथ

महापेमध्ये असलेला ए भागात सर्वात खराब रस्ते आहेत. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी आजही इथल्या रस्त्यातून ओढ्याप्रमाणे वाहत आहे.

नवी मुंबई इंडियन स्वच्छता लीग मध्ये देशात प्रथम

नवी मुंबई महानगरपालिका १० लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात युवकांना एकत्रित आणणारे नवी मुंबई शहर देशात नंबर वन ठरले आहे.

संबंधित बातम्या