scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

विकसनशील देशांना इशारा..

नेपाळ भूकंपाच्या पाश्र्वभूमीवर भूकंप म्हणजे नेमके काय, तो कसा होतो, त्याची परिणामकारकता नेमकी कशावर अवलंबून असते, अशा अनेक प्रश्नांची वैज्ञानिक…

नेपाळ भूकंपाचा अभ्यास तीन-चार महिन्यांत पूर्ण करणार

येथील नॅशनल जिओफिजिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट (एनजीआरआय) या संस्थेचे वैज्ञानिक नेपाळमधील भूकंपाचा विशेष अभ्यास करणार असून भूकंपप्रवण भाग नव्याने ठरवणार आहेत.

‘आमच्याकडून व्यवस्था होणार नाही, तुमचं तुम्ही पाहा!’

‘‘७५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे वृद्ध, एका वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि गर्भवती महिला हे वगळता इतरांनी आपली आपली व्यवस्था पाहावी..…

भूकंपबळी दहा हजार?

जगाला हादरवलेल्या नेपाळमधील भूकंपात मृतांचा आकडा दहा हजारवर जाण्याची भीती पंतप्रधान सुशील कोईराला यांनी व्यक्त केली आहे.

भारताच्या भूस्तराचा काही भाग नेपाळच्या दिशेने सरकला..

शनिवारी नेपाळमध्ये झालेल्या ७.९ रिश्टरच्या भूकंपामुळे भारतातील खडकांच्या थराचा (प्लेट्स) एक फूट ते १० फूट भाग काही सेकंदात उत्तरेकडे नेपाळच्या…

महाभूकंपाची भीती

नेपाळला शनिवारी बसलेल्या जोरदार भूकंपापेक्षाही अजून महाभूकंपाची शक्यता जिओ हॅझार्ड्स संस्थेचे हरिकुमार यांनी व्यक्त केल्याचे वृत्त ‘द असोसिएटेड प्रेस’ने दिले…

..अन् स्टेडियम डोळ्यादेखत कोलमडले!

‘‘दसरथा स्टेडियमवर शनिवारी इराणविरुद्ध लढतीसाठी भारतीय संघ दाखल झाला. लढत दुपारी एक वाजता होती. सकाळी १०-१०.३०च्या सुमारास आम्ही येथे सरावासाठी…

नेपाळ भूकंप: अभिनेत्री मुग्धा गोडसेच्या आगामी चित्रपटाच्या टीममधील ८ जणांचा मृत्यू

नेपाळ भूकंपाच्या प्रलयात क्षणागणिक मृतांचा आकडा वाढत जात असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री मुग्धा गोडसे…

नेपाळ भूकंप: अभिनेत्री मुग्धा गोडसेच्या आगामी चित्रपटाच्या टीममधील ८ जणांचा मृत्यू

नेपाळ भूकंपाच्या प्रलयात क्षणागणिक मृतांचा आकडा वाढत जात असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री मुग्धा गोडसे…

भूकंपबळींची संख्या १० हजारावर जाण्याची शक्यता – पंतप्रधान सुशील कोईराला

त्याचवेळी मदतकार्याचा वेग आणखी वाढविण्याची अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी परदेशातून तंबू आणि औषधांची मागणी केली आहे.

नेपाळमधून भारतीयांना परत आणण्यासाठी हालचालींना वेग, ३६ बसेस रवाना

भूकंपानंतर गेल्या शनिवारपासून नेपाळच्या वेगवेगळ्या भागात अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचालींना वेग आला आहे.

संबंधित बातम्या