१९८४च्या शीखविरोधी दंगलीला आणि १९८९च्या भागलपूरमधील दंगलीला कॉंग्रेस तर २००२च्या गुजरातमधील दंगलीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी…
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मागणीला बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी…
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना उतावळा संबोधल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते अक्षरश: तुटून पडले आहेत.