उन्हाळ्याची सुरुवात यावेळी दरवर्षीपेक्षा लवकर झाली. होळीनंतर साधारणपणे तापमान वाढण्यास सुरुवात होते. यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यान्हातच तापमानाने चाळीशी गाठली.
मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी यांच्याबरोबर जाऊन पदाधिकार्यांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून घेतले. बहुतेक शेतातील मका,ज्वारी, बाजरी,गहू,पपई,कांदे आणि फळबागेचेही मोठ्या…