scorecardresearch

रायगड जिल्हा परिषदेची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल, नव्या प्रशासकीय इमारतीसाठी हालचाली सुरू

रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या…

शहरातील तीस वर्षे जुन्या इमारतींना ‘संरचनात्मक परीक्षण’ सादर करण्याचे आदेश

एक आठवडय़ापूर्वी डोंबिवलीतील ठाकुर्ली आणि आता ठाणे येथील इमारत दुर्घटनेनंतर नवी मुंबई पालिकेने आपल्या क्षेत्रातील सर्व इमारतींना संरचनात्मक परीक्षण सादर…

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी लवकरच सविस्तर योजना

काळबादेवी येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी दक्षिण मुंबईत दाटीवाटीने असलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सरकारमार्फत लवकरच…

जीर्ण इमारतींबाबत महापालिका उदासीन

शहरातील जीर्ण इमारतींबाबत महापालिका उदासीन आहे. शहरात जीर्ण इमारतींची संख्या वाढत असताना गेल्या तीन वषार्ंपासून महापालिका प्रशासनाने सर्वेक्षण केलेले नाही.

जीर्ण इमारतींची यादी तयार करण्यात यंत्रणा उदासीन

शहरात नागरिक राहत असलेल्या जीर्ण इमारतींची यादी तयार करण्यासाठी महापालिको यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन विभागाच्या पथकाकडून महापालिकेच्या…

जीर्ण इमारतींची यादी तयार करण्यात यंत्रणा उदासीन

शहरात असलेल्या जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत नागरिक राहत असून अशा जीर्ण इमारतींची यादी तयार करण्यासाठी महापालिको कर्मचारी फारसे सक्रिय

नवी मुंबईत अवघ्या दहा इमारती धोकादायक?

रहिवाशांच्या अनास्थेमुळे नेमका आकडा गुलदस्त्यात सिडकोने बांधलेल्या बहुतांश इमारती धोकादायक अवस्थेत उभ्या असल्याची ओरड करीत या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी राज्य सरकारने…

चंद्रपुरातील जीर्ण इमारतींकडे मालकांसह मनपाचेही दुर्लक्ष

अतिवृष्टी व पुरामुळे शहरातील जीर्ण इमारती कोसळण्यास सुरुवात झाल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे. मनपा हद्दीतील अशा २५ इमारतींच्या मालकांना…

‘अल्ताफ’ दुर्घटना : माजी मालकांची अटकपूर्व जामिनासाठी धाव

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या माहीम येथील ‘अल्ताफ मंजिल’च्या माजी मालकाच्या तीन मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. इरफान, शरीफ आणि…

पालिकेची मालकी असलेल्या ४५ धोकादायक इमारतींबाबत प्रश्नचिन्ह

..तर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिकेने आपल्या मालकीच्या ३३ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या. मात्र उर्वरित ४५ इमारतींबाबत…

संबंधित बातम्या