सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा दसऱ्यापूर्वी संपणारा पाऊस यंदा दिवाळीनंतरदेखील सुरू आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहिलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांसह…
पंतप्रधान फळपीक विमा योजनेत तांत्रिक कारणांमुळे पुनर पडताळणीसाठी काढलेल्या १४८९ अर्जांपैकी १२१३ अर्जांमधील तांत्रिक त्रुटी दूर झाल्याने जिल्ह्यातील अर्ज केलेले…
पालघर नगरपरिषद क्षेत्रातील विसर्जनाकरिता मुख्य स्त्रोत असलेल्या गणेश कुंड येथे मोठ्या प्रमाणात छटपूजा करण्याकरिता उत्तर भारतीय महिला दाखल झाल्या होत्या.