पंढरपूरच्या वारीसाठी पैठणमधून नाथ महाराजांचे वंशज रावसाहेब गोसावी यांनी शनिवारी दुपारी पंढरपूरकडे पालखी नेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पूर्वीच दिला होता.
सातशे वर्षांहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतला एक चमत्कार आहे. तीत पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियाही मोठय़ा…