scorecardresearch

La Nina Effect Rabi Crop Area Kharif Loss Boosts Minister Bharne Maharashtra Agriculture pune
‘ला-निना’च्या प्रभावामुळे राज्यात यंदा रब्बीचे क्षेत्र ६५ लाख हेक्टर; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा अंदाज

Dattatray Bharne Maharashtra Agriculture : रब्बीसाठी खतांचा साठा ३१.३५ लाख मेट्रिक टन मंजूर झाला आहे, त्यापैकी १६.१० लाख मेट्रिक टन…

heavy rain damages paddy crop in konkan sindhudurg
सिंधुदुर्गात भात कापणीच्या वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात, विशेषतः वैभववाडी, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भात कापणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

Committee formed to ensure supply of gunny grains in the guaranteed price procurement process
हमीभाव खरेदी बाबत महत्वाचा निर्णय; सविस्तर वाचा, यंदा बारदाणा तुटवा जाणविणार का?

किमान आधारभूत योजनेच्या अंतर्गत एकूण उत्पादनाच्या २५ टक्के सोयाबीन, हरभरा, उडीद, तूर आदीची हमीभावाने खरेदी केली जाते. नाफेड, एनसीसीएफ या…

sangli ashta islampur hit by torrential thunder rain Waterlogged in october
आष्टा, इस्लामपूर परिसराला पावसाने झोडपले; ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टी…

गेल्या २४ तासांत सांगली जिल्ह्यात सरासरी १३.५ मिलीमीटर पाऊस झाला असला, तरी वाळवा तालुक्यातील आष्टा व बहे परिसरात अतिवृष्टी झाली.

Relief from Kalyan, Dombivli to flood victims in Solapur district
पूरग्रस्तांसाठी डोंबिवलीतील गणेश मंदिरातर्फे मदतीचे आवाहन; कल्याण, डोंबिवलीतून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ

हा आपत्कालीन निवारण निधी राज्याच्या विविध भागातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना योग्य नियोजन करून वाटप केला जाणार आहे.

farmers expect insurance after soybean loss hingoli
पीक कापणीच्या प्रयोगात सोयाबीनला अवघा दोन क्विंटलचा उतारा; शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता…

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा हेक्टरी उतारा कमालीचा घटला असून, पहिल्या पीककापणी प्रयोगात तो अवघा दोन क्विंटल आल्याने शेतकऱ्यांना पीक…

MP Amar Kale also hinted at Nirvana to the government
“तर मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,” खासदार संतापले, कारण शेतकऱ्याने…

पिकांची नासाडी झाल्याने शेतात ते पिक पेटवून देण्याच्या घटना घडत आहे. सर्व शेतकरी संघटना त्वरित नुकसानभरपाईसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तर…

Heavy rains and flooding threaten this years festival
उत्साहाविना पार पडला दसरा, दिवाळीवरही सावट; शेतमालाअभावी बाजारपेठेत ना उलाढाल, ना चैतन्य

सकाळी ८० रुपये किलो प्रमाणे विकली जाणारी झेंडूची फुले शेवटी ४० ते ५० रुपये किलोवर आल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांचाही हिरमोड…

4 acres of land eroded due to mismanagement of irrigation in Karjat
कर्जतमध्ये पाटबंधारेच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे ४ एकर जमीन खरवडून गेली; मलठण येथील शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

मलठण येथील शेतकरी विजय मुकुंद वाळुंजकर, पोपट वाळुंजकर, राजेंद्र वाळुंजकर, भरत वाळुंजकर, लताबाई वाळुंजकर, धनंजय, दीपक, किरण व ज्ञानेश्वर वाळुंजकर…

Big march at the Collectorate office in Parbhani on Friday
परभणीत अतिवृष्टीग्रस्तांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; शेतकऱ्यांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग

प्रशासनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणीही न आल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक…

Four year old girl helps flood victims with cm Devendra Fadnavis
चार वर्षाच्या चिमुकलीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात दिवाळीसाठी जमा केलेली रक्कम दिली, मुख्यमंत्री म्हणाले, वरदा तुझ्या दातृत्वाला सलाम!

अशातच नागपूर येथील एका चार वर्षाच्या वरदा तिमांडे या चिमुकलीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधीमध्ये दिवाळीसाठी जमा केलेले पैसे थेट मुख्यमंत्री…

raigad monsoon rain impact on agriculture paddy crop damage
अतिवृष्टीमुळे दोन हजार हेक्टरवरील भात शेतीचे नुकसान…

शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे भात लागवड क्षेत्रात घट झाली असतानाच, अतिवृष्टीने उर्वरित ७० हजार हेक्टरवरील पिकालाही मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या