या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला…
यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे ४० गावांतील ४०१४ हेक्टरवरील पिकांचे…
नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
नद्यांच्या पुराचे पाणी पाचोरा शहरासह काही गावांमध्ये शिरल्याने घरांचे तसेच पिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश…