scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

‘शब्द वाहतात, ओझे..

सुधीर मोघे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९३९ रोजी किलरेस्करवाडी येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले.

जीवनातील वैश्विक सत्य प्रकट करणे हेच कवीचे अंतिम ध्येय- डॉ. रसाळ

कविता ही समकालीन वास्तवाची सामग्री वापरत असली, तरीही वर्तमान वास्तव सोडून व्यापक व वैश्विक पातळीवर जाणारा कविता हा वाङ्मय प्रकार…

जगण्यातील खरेपणाशिवाय कवी होणे नाही – प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी

सध्याच्या काळात कवितेविषयी आंतरिक भान राहिले नाही. जगणं खरं केल्याशिवाय कवी होता येणार नाही. म्हणून नव्या पिढीच्या कवींनी खोलवर रुजून…

उस्मानाबादकरांतर्फे फ. मुं. शिंदे यांचा सत्कार

पारतंत्र्यात माणसे निर्भय होती. आता ती भयभीत झाली. स्वातंत्र्य सजग असायला हवे. सत्ता ते केव्हाही विकत घेऊ शकते. त्यामुळे स्वातंत्र्याने…

मन गाये…

इसपार तो तेरा साथ रहा .. क्या होगा सखि उसपार?

‘नाघं’ची आठवण : ध्यानस्थ कवी

‘नाघं’ची ‘नदीकिनारी’ ही कविता बरे झाले शेतात वाचली. कुणीही आजूबाजूला नव्हते. माझ्या असे लक्षात आले, की माझ्या शरीराच्या हालचाली होत…

अम्लान प्रतिभेचा कवी

मराठीच्या मुख्य केंद्रापासून दूर, हैदराबादच्या निजामाचे जोखड झुगारलेल्या, स्वातंत्र्याचे कोवळे ऊन पाहिलेल्या पिढीचे साहित्यिक म्हणजे लक्ष्मीकांत तांबोळी. तांबोळी आज (शनिवारी)…

दुसरी बाजू..

शस्त्रहीन जो समाज होता शांत, अहेतुक, अगतिक होता

.. असले घडून गेले

शब्दांच्या नकळत येती, शब्दांच्या ओठी गाणी, शब्दांच्या नकळत येते, शब्दांच्या डोळा पाणी..

संबंधित बातम्या