scorecardresearch

जनतेचे दु:ख मांडणारे भालेराव हे प्रभावी कवी- डॉ. कोत्तापल्ले

कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे देशभरातील अडीच लाख शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नाउमेद शेतकऱ्यांना जगण्याचे बळ प्रा. इंद्रजित भालेराव यांची कविता…

हास्यव्यंग कविसंमेलनाने रसिकांना मनसोक्त हसवले

येथील जय महाकाली शिक्षणसंस्थेतर्फे आयोजित हास्यव्यंग कविसंमेलनात देशभरातून आलेल्या कवींनी सादर केलेले काव्य रसिकांना मनमुरादपणे हसवून गेले.

सावंतवाडी येथे २० जानेवारी रोजी निमंत्रितांचे कवयित्री संमेलन

गेली दहा वर्षे सातत्याने सावंतवाडीत भरणारे निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन २० जानेवारी रोजी श्रीराम वाचन मंदिरमध्ये सायंकाळी ४.३० वा. आयोजित…

डॉ. शिहाब गनेम

अभियांत्रिकी आणि अर्थशास्त्र यांच्या ज्ञानाचा वापर करून ते नियोजनतज्ज्ञ झाले, पण त्यांचा पिंड भाषाप्रेमाचा, कवीचा राहिला. व्यावसायिक यश सतत मिळत…

कवी वा. रा. कान्त यांच्यावर नांदेडात एकदिवसीय चर्चासत्र

मराठवाडय़ातील महत्त्वाचे कवी वा. रा. कान्त यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने ३० डिसेंबरला यशवंत महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात…

पाडगावकरांचे ‘जीवनगाणे’ रसिकांच्या भेटीला!

वेंगुल्र्याहून मुंबईत दाखल झालेला १३ वर्षांचा एक मुलगा कालांतराने काव्याच्या प्रांतात स्वतंत्र स्थान निर्माण करतो, रसिकमनावर अधिराज्य गाजवितो आणि महाराष्ट्र…

कवी सौमित्रांनी केली यशस्वीतेची पायाभरणी

स्वत:ला ओळखुन गुणांचा विकास करायला शिकले पाहिजे, न्युनगंडामुळे माणुस मानसिकदृष्टय़ा खचतो, त्यातुन उसळी मारुन वर येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, जे…

काव्यसरींनी रसिक चिंब

तब्बल तीन तास रंगलेल्या संमेलनात ५५ पेक्षा अधिक कवींनी काव्यसरींची बरसात करून येथील मथुराई अध्यापक विद्यालयाच्या सभागृहात उपस्थित रसिकांना चिंब…

काय निवडायचे आपण?

गुण्यागोविंदाने नांदणारी आणि पाहुण्यालाही परके न मानणारी घरे, काश्मीरसारखे भूतलावरील नंदनवन किंवा ‘गुंडांचे गाव’ म्हणून कुख्यात असलेले एखादे गाव.. सारेच…

संबंधित बातम्या