आजारी आणि तोटय़ात असलेल्या सार्वजनिक उपक्रमांच्या पुनरुज्जीवनाचे सरकारचे ‘गंभीर’ प्रयत्न सुरू असून, या कंपन्यांमध्ये निर्गुतवणूक करण्याचा सरकारचा अग्रक्रम नाही,
राज्यातील लाखो अपंग त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित आहेत. राज्यातील लाखो अपंग त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित आहेत. या दुर्लक्षित घटकाला त्यांचे…
एलबीटीबाबत व्यापाऱ्यांना राज्यातील आघाडी सरकार झुलवत ठेवत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अवघ्या दोन महिन्यापूर्वी सोलापूर महापालिकेत रुजू झालेले आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आपल्या पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराची सुरुवात प्रशासनाच्या ‘साफसफाई’ ने…
बांधकाम कामगारांची नोंदणी करून घ्यावी यासाठी वारंवार निवेदने देऊनही जिल्हाधिकारी त्याला सहकार्य करीत नसल्याची तक्रार कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री…