राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजुरी दिली.
पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातील तळोजा औद्योगिक वसाहतीला खेटून असलेल्या कासाडी नदीत गंभीर प्रमाणात प्रदूषण वाढल्यामुळे असेच हे प्रदूषण सुरू राहील्यास भविष्यात…
वरिष्ठ वकील संजीव गोरवाडकर यांनी ‘माकप’चे हे प्रसिद्धीपत्रक सोमवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून…
वसईच्या पश्चिमेच्या भागात अर्नाळा, नवापूर, राजोडी असे विस्तीर्ण समुद्र किनारे लाभले आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून समुद्रात तेलगळतीच्या घटनांमध्ये वाढ…
अनधिकृत भोंग्यांवर कारवाईसाठी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे प्रयत्नशील होत्या. विधानसभेत त्यांनी ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडली होती.
स्मशानभूमीतून बाहेर पडणाऱ्या धुराद्वारे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी राज्य पातळीवर नियमांची निश्चिती करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे…
स्मशानभूमीतून बाहेर पडणाऱ्या धुराद्वारे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी राज्य पातळीवर नियमांची निश्चिती करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे…