
सीएमईच्या दिक्षांत समारंभात राष्ट्रपतींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
आसाममधील विजय तसेच केरळ व पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे.
महाराष्ट्रात मागणीच्या तुलनेत उपलब्ध वीज पुरवठय़ात सुमारे साडेपाच हजार मेगावॅटची तफावत आहे.
कोपरी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीमध्ये बिघाड निर्माण झाला होता.
डॉ. आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती. तितकेच शेतीबद्दलही भान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.
राजर्षी शाहूमहाराज यांनी माणगाव परिषदेत पहिल्यांदा बाबासाहेब हेच दलिताचे उद्धारक, राष्ट्रीय नेते होतील हे जाहीर केले होते.
बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली; पण तिची अंमलबजावणी इतर विचारांच्या लोकांनी केली. म्हणून येथील गोरगरिबांची स्थिती सुधारली नाही.
जाणीव शुद्ध नसेल, मायेच्या प्रभावाखाली असेल तर ग्रहणही शुद्ध होत नाही
अवघ्या दोनच महिन्यांमध्ये सुमारे तीन कोटी रुपयांच्या वीजचोऱ्या उघड झाल्या आहेत
शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज देऊनही वीज बिले भरली जात नाहीत.
शहरातील व्यावसायिक इमारतींमध्ये ऊर्जा संवर्धनासाठी जागृती व्हावी
त्यामुळे ठाण्यातील काही भागांत वीजपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे.
राज्यातील वीज कंपन्यांचे विभागनिहाय विभाजन करण्याचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल दीड हजार मेगावॉटने अधिक आहे.
महाराष्ट्र- कर्नाटक यांच्यातील सीमावादामुळे अनेक सुविधांपासून वंचित असलेल्या सीमावासीयांच्या मदतीला पुन्हा एकदा महाराष्ट्र धावला आहे.
वास्तव बदलले तरी आभासी चित्र अनेकदा पिच्छा सोडत नाही. अनेकदा विषयांच्या मुळाशी न जाता आभासालाच वास्तव समजून त्याचे गंभीरपणे मूल्यमापन…
परळीतील वीजनिर्मिती केंद्राचे अर्थकारण म्हणजे आतबट्टय़ाचा व्यवहार. कोटय़वधीचा तोटा, पण आकडा कोणी विचारत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १२-१२-२०१२चा मुहूर्त साधत राज्य भारनियमनमुक्तकरण्याची घोषणा तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी…
देशातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प नव्या पालघर जिल्ह्य़ातील शहापूर येथे येऊ घातला असून भारतातील सॅरस सोलर इंक कंपनीच्या माध्यमातून…
उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला, तर युती सरकारचा तो शेवटचा दिवस असेल, असेही ते म्हणाले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.