scorecardresearch

power outage in pimpri chinchwad
पिंपरी- चिंचवड, उर्से, शिक्रापूर ‘अंधारात’…अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित

पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

Roof top Solar number
राज्यात ‘रूफटाॅफ सोलर’ला पसंती, ग्राहकसंख्या ७६ हजारांवर; पाच वर्षांत सौर वीज उत्पादन २० मेगावॅटवरून १३५९ मेगावॅटवर

२०१६- १७ मध्ये महावितरणच्या १०७४ ग्राहकांकडून राज्यात २० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती होत होती. २०२१- २२ मध्ये ही ग्राहकसंख्या ७६ हजार…

What to do before an emergency power outage know important things to remember
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर काय परिणाम होतो? जाणून घ्या अशावेळी काय करावे

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं खराब होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घ्या

पुणे: शिवाजीनगर, डेक्कनमधील वीजपुरवठा रविवारी सकाळी बंद; महापारेषणकडून पूर्वनियोजित दुरुस्ती

अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोऱ्याची उभारणी आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Coal Power Plant
विश्लेषण: कोळसाधारित वीज केंद्रांसाठी उत्सर्जन मानके पालनासाठी मुदतवाढ? केंद्र सरकारची अधिसूचना काय सांगते?

कोळसाधारित विद्युतनिर्मिती प्रकल्प हे हवा प्रदूषणाचे महत्त्वाचे कारण असून आरोग्यावर घातक परिणाम करणारे असतात

‘डॉ. आंबेडकरांकडून पाणी, वीज व शेतीचा सूक्ष्म विचार’

डॉ. आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती. तितकेच शेतीबद्दलही भान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.

‘महासत्ता बनविण्यापेक्षा देशात समता प्रस्थापित होणे गरजेचे’

राजर्षी शाहूमहाराज यांनी माणगाव परिषदेत पहिल्यांदा बाबासाहेब हेच दलिताचे उद्धारक, राष्ट्रीय नेते होतील हे जाहीर केले होते.

संबंधित बातम्या