
२०१६- १७ मध्ये महावितरणच्या १०७४ ग्राहकांकडून राज्यात २० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती होत होती. २०२१- २२ मध्ये ही ग्राहकसंख्या ७६ हजार…
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं खराब होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घ्या
अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोऱ्याची उभारणी आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जोपर्यंत राज्य सरकारेही या प्रस्तावास मान्यता देत नाहीत, तोपर्यंत हे पुढे जाणे कठीण आहे.
कोळसाधारित विद्युतनिर्मिती प्रकल्प हे हवा प्रदूषणाचे महत्त्वाचे कारण असून आरोग्यावर घातक परिणाम करणारे असतात
सीएमईच्या दिक्षांत समारंभात राष्ट्रपतींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
आसाममधील विजय तसेच केरळ व पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे.
महाराष्ट्रात मागणीच्या तुलनेत उपलब्ध वीज पुरवठय़ात सुमारे साडेपाच हजार मेगावॅटची तफावत आहे.
कोपरी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीमध्ये बिघाड निर्माण झाला होता.
डॉ. आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती. तितकेच शेतीबद्दलही भान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.
राजर्षी शाहूमहाराज यांनी माणगाव परिषदेत पहिल्यांदा बाबासाहेब हेच दलिताचे उद्धारक, राष्ट्रीय नेते होतील हे जाहीर केले होते.
बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली; पण तिची अंमलबजावणी इतर विचारांच्या लोकांनी केली. म्हणून येथील गोरगरिबांची स्थिती सुधारली नाही.
जाणीव शुद्ध नसेल, मायेच्या प्रभावाखाली असेल तर ग्रहणही शुद्ध होत नाही
अवघ्या दोनच महिन्यांमध्ये सुमारे तीन कोटी रुपयांच्या वीजचोऱ्या उघड झाल्या आहेत
शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज देऊनही वीज बिले भरली जात नाहीत.
शहरातील व्यावसायिक इमारतींमध्ये ऊर्जा संवर्धनासाठी जागृती व्हावी
त्यामुळे ठाण्यातील काही भागांत वीजपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे.
राज्यातील वीज कंपन्यांचे विभागनिहाय विभाजन करण्याचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल दीड हजार मेगावॉटने अधिक आहे.
महाराष्ट्र- कर्नाटक यांच्यातील सीमावादामुळे अनेक सुविधांपासून वंचित असलेल्या सीमावासीयांच्या मदतीला पुन्हा एकदा महाराष्ट्र धावला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.