प्रशांत किशोर म्हणतात, “स्वातंत्र्योत्तर काळात घराणेशाही फायदेशीर ठरली असेल कदाचित, पण आता ती एक जबाबदारी झाली आहे”
किशोर यांनी काँग्रेसचे अधःपतन होत असल्याचाही दावा फेटाळून लावला. पक्षाच्या अंतर्गत त्रुटी दूर करून निवडणुकीतील प्रासंगिकता पुन्हा मिळवण्यासाठी पक्षाच्या कार्यपद्धतीची…
प्रशांत किशोर म्हणाले, जी व्यक्ती पाच वर्षे जमिनीवर उतरून (ग्राऊंड लेव्हलवर) काम करणार असेल, मेहनत करणार असेल ती व्यक्त मोदींसमोर…
‘इंडियन एक्स्प्रेस अड्डा’मध्ये जनसुराज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर अतिशय परखड पण मिश्कील शैलीत भाष्य केले. घराणेशाहीतून…
प्रशांत किशोर म्हणाले, “योगी एकट्याच्या जिवावर उत्तर प्रदेश जिंकून आणू शकत नाहीत त्यांना मोदींच्या स्तरापर्यंत पोहोचायला अजून खूप अवकाश आहे.”
प्रशांत किशोर म्हणतात, “…तोपर्यंत सत्ताधाऱ्यांकडचं कुणीही विरोधकांशी हातमिळवणी करण्याची हिंमत करणार नाही!”
प्रशांत किशोर म्हणाले, “असं अजिबात म्हणू नका की भाजपा कधीच दबावाखाली नव्हती. पहिल्या दिवसापासून…!”
प्रशांत किशोर म्हणाले, “भाजपा बॅकफूटवर असताना काँग्रेसला तीन वेळा संधी मिळाली, पण त्यांनी मोदी सरकारला पुनरागमन करू दिलं”
लोकसभा निवडणूक, भाजपा यांच्याविषयी प्रशांत किशोर यांनी काय काय म्हटलं आहे जाणून घ्या.
प्रशांत किशोर म्हणाले, “युद्ध जिंकण्यासाठी एखादी लढाई हरण्यासारखी नीती भाजपानं अवलंबली आहे!”
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितले की, जातीच्या राजकारणाला प्रत्यक्ष जमिनीस्तरावर लोक फार महत्त्व देत नाहीत. जात महत्त्वाचा मुद्दा असला…
इंडिया आघाडीची मोट बांधण्यात आघाडीवर असलेल्या नितीश कुमारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला डच्चू दिल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका केली जातेय. राजकीय…