मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर हल्लाबोल करत मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे झालेल्या विभागीय मेळाव्यात आक्रमक सूर लावला. आत्मसन्मान सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे काँग्रेस या वेळी…
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील सोयीसुविधांच्या तक्रारीची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असून ‘आयआरसीटीसी’ची उपहारगृह सेवा बंद करण्यात आली…
उद्योगमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे अपयश असल्याची टीका करीत केंद्र सरकारने मुख्यमंत्री दिला, पण…
काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी नारायण राणे यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यातून राणे यांचे मंगळवारी…
निष्ठावंतापेक्षा पोटची पोरेच अधिक प्रिय हा संदेश जसा कै. ठाकरे यांच्याकडून राणे यांना मिळाला, तसाच राणे यांच्याकडूनही त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळाला.