scorecardresearch

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघ

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात प्रथमच पक्षाची अधिकृत उमेदवारी दाखल करणाऱ्या काँग्रेस आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

मुख्यमंत्र्यांचेही ‘करून दाखवले’!

आगामी विधानसभा निवडणुकांची परीक्षा सत्ताधारी आघाडी सरकारला कठीण जाणार, असे दिसत असताना ही परीक्षा सोपी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांचा ‘करून…

देशमुख यांची चव्हाण व थोरातांवर टीका

केवळ ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करुन राज्य सरकारने नगर जिल्ह्य़ाच्या तोंडाला पानेच पुसली आहेत, मुख्यमंत्री व महसुलमंत्र्यांनी नगर जिल्ह्य़ातील जनभावनेचा आदर…

घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली नव्या मेट्रो मार्गाची घोषणा

मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर आता, ठाणे ते कासारवडवली-घोडबंदर रोड या नव्या मेट्रो मार्गाची घोषणा आज (शनिवार) करण्यात…

मेट्रोच्या मार्गात पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडाचा खो!

तांत्रिक बिघाड, मेगाब्लॉक यांसारख्या कारणांमुळे लोकल ट्रेन्सला होणारा उशीर हा आता मुंबईकरांच्या अंगवळणीच पडला आहे. परंतु, मुंबईकरांच्या औत्स्युकाचा विषय असणारी…

म्हणे, सिंचन क्षेत्रात भरभराट..

गेल्या दहा वर्षांत ७० हजार कोटी रुपये खर्च होऊनही सिंचन क्षेत्रात नेमकी किती वाढ झाली, त्याबद्दल संशयकल्लोळ निर्माण करून राजकीय…

मुख्यमंत्र्यांकडून राणेंची मनधरणी

लोकसभा निवडणुकीत मुलाचा झालेला पराभव, मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची खेळी, यामुळे संतप्त झालेल्या व बंडाच्या पवित्र्यात असलेल्या नारायण राणे यांची खुद्द…

फुटकळ

पक्षासाठी काही करावे अशी काँग्रेसमधील एकाही नेत्याची इच्छा नसल्याने त्या पक्षाची कथित कामराज योजना बारगळणारच होती.

पक्षश्रेष्ठींची मुख्यमंत्र्यांना चपराक

लोकसभा निवडणुकीत पक्ष सर्वत्र मार खात असताना नांदेडमधून निवडून येणाऱ्या अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अब्दुल सत्तार आणि दिवंगत…

अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश

राज्यातील काँग्रेस नेत्यांमधील कलगीतुऱ्यामुळे रखडलेला काँग्रेस मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार करण्यात आला.राजभवनात आज(सोमवार) सकाळी ९.३० वाजता काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख…

राणे-कदमांचा मुखभंग

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या दणकून झालेल्या पराभवाचे भांडवल करून ‘मुख्यमंत्री हटाओ’चा जोर लावण्याकरिता दिल्लीत गेलेले उद्योगमंत्री नारायण राणे आणि वनमंत्री…

मुख्यमंत्र्यांविरुद्ध मंत्री आक्रमक?

राज्यातील वाढत्या दलित अत्याचारांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही, अनेकदा विनंती करूनही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक घेतली जात नाही.

संबंधित बातम्या