नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात प्रथमच पक्षाची अधिकृत उमेदवारी दाखल करणाऱ्या काँग्रेस आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…
आगामी विधानसभा निवडणुकांची परीक्षा सत्ताधारी आघाडी सरकारला कठीण जाणार, असे दिसत असताना ही परीक्षा सोपी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांचा ‘करून…
केवळ ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करुन राज्य सरकारने नगर जिल्ह्य़ाच्या तोंडाला पानेच पुसली आहेत, मुख्यमंत्री व महसुलमंत्र्यांनी नगर जिल्ह्य़ातील जनभावनेचा आदर…
मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर आता, ठाणे ते कासारवडवली-घोडबंदर रोड या नव्या मेट्रो मार्गाची घोषणा आज (शनिवार) करण्यात…
तांत्रिक बिघाड, मेगाब्लॉक यांसारख्या कारणांमुळे लोकल ट्रेन्सला होणारा उशीर हा आता मुंबईकरांच्या अंगवळणीच पडला आहे. परंतु, मुंबईकरांच्या औत्स्युकाचा विषय असणारी…
लोकसभा निवडणुकीत मुलाचा झालेला पराभव, मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची खेळी, यामुळे संतप्त झालेल्या व बंडाच्या पवित्र्यात असलेल्या नारायण राणे यांची खुद्द…
राज्यातील काँग्रेस नेत्यांमधील कलगीतुऱ्यामुळे रखडलेला काँग्रेस मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार करण्यात आला.राजभवनात आज(सोमवार) सकाळी ९.३० वाजता काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख…
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या दणकून झालेल्या पराभवाचे भांडवल करून ‘मुख्यमंत्री हटाओ’चा जोर लावण्याकरिता दिल्लीत गेलेले उद्योगमंत्री नारायण राणे आणि वनमंत्री…
राज्यातील वाढत्या दलित अत्याचारांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही, अनेकदा विनंती करूनही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक घेतली जात नाही.