scorecardresearch

जिल्ह्य़ातील पक्षनेतृत्वाची संघटनेकडे पाठ

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचे धनी होताच ठाण्यातील ‘नाराज’ काँग्रेस कार्यकर्त्यांना अचानक कंठ फुटला असून पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त शहरात आलेल्या मुख्यमंत्री…

मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री दिल्ली दरबारी दाखल

राज्यातील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर नेतृत्व बदलाची मागणी पुढे आली असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल…

पृथ्वीराजाचा धोरणलकवा

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांसंदर्भातील नीतिनियम सांगणारी नियमावली बाजूला ठेवावी या मंत्र्यांच्या आग्रहापुढे पृथ्वीराज चव्हाण मान तुकवण्यास तयार असल्याचे दिसत…

मुख्यमंत्री चव्हाणांचा‘कातडी बचाव’ प्रयत्न

राज्यातील काँग्रेसच्या दारुण पराभवाचे खापर केंद्रातील काँग्रेस सरकारवर फोडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मोकळे झाले असले तरी

पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर फोडले !

केंद्रातील काँग्रेस सरकारच्या विरोधातील राग, महागाई आणि भ्रष्टाचार हे मुद्दे राज्यात काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढून मुख्यमंत्री पृथ्वीराज…

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे भवितव्य दिल्लीच्या हाती

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर राज्य काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले असले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष

पुणे, पिंपरीतील माणिकराव समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मणिकराव ठाकरे यांचे समर्थक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत आक्रमक झाले असून, पुण्यात ठाकरे समर्थक नगरसेवक दीपक मानकर यांनी रविवारी…

पृथ्वीराज धोक्यात

पक्षश्रेष्ठींच्या जवळचे म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उघडपणे बोलण्याचे टाळणाऱ्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीतील निकालावरून संधी मिळताच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघड…

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- दीपक मानकर

निवडणुकीतल्या दारुण पराभवामुळे काँग्रेसला प्रचंड धक्का बसला आहे. सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात कमी जागा अशी केविलवाणी अवस्था राज्यात काँग्रेसची…

गारपीटग्रस्त पिकांच्या यादीत आता हापूस आंबाही – मुख्यमंत्री

राज्यातील गारपीटग्रस्त पिकांच्या यादीत आता आंब्याचाही समावेश करण्यात येईल, अशी माहिती देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोकणातील वादळी पावसाचा फटका…

बॅटरी आणि रेंज

येत्या १६ तारखेला १६ मे आहे, हे काय आम्हास माहीत नाही? तरीही राहून राहून मनात असा गब्बरसिंगी सवाल येतोच, की-…

‘राज्य शासनाची संकेतस्थळे अद्ययावत राखणार’

प्रशासनात सुव्यवस्था आणि पारदर्शकता निर्माण होण्यासाठी तसेच प्रशासकीय माहिती अद्ययावत स्वरूपात जनतेसाठी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक संकेत स्थळे उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या