scorecardresearch

‘फुकट फौजदारां’च्या संमेलनांवरील एक कोटींचा खर्च वसूल करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांना साकडे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटनाबाह्य आणि वादग्रस्त ठरलेल्या चार विश्व मराठी साहित्य संमेलनांवर झालेला एक कोटी रुपयांचा खर्च

दबावापुढे मुख्यमंत्री नमले

ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी मंत्रालयात आयोजित केलेली सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची

शेण आणि श्रावणी

कायदे आणि नियम पाळायचेच नाहीत, असे ठरवले की काय होते, याची मुंब्रा आणि ठाणे ही आदर्श उदाहरणे आहेत. मात्र आपले…

सामूहिक तोंडघशी!

सामूहिक विकास योजनेबाबत (क्लस्टर डेव्हलपमेंट) विधिमंडळात दिलेल्या आश्वासनाप्रमाणेच योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल,

राज्यातील चारा घोटाळ्याची चौकशी

दुष्काळी परिस्थितीत उघडण्यात आलेले चारा डेपो व्यावहारिक नव्हते, यामुळेच ते लगेचच बंद करण्यात आले. गैरव्यवहार टाळण्याच्या उद्देशानेच छावण्यांमधील गुरांसाठी चाऱ्याची…

स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षांनी ‘त्यांच्या’ आयुष्यात प्रकाशाचा किरण!

आई राधा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे! अशा जयघोषात नेहमीप्रमाणे जोगवा सुरू झाला आणि सभागृहाने नेहमीप्रमाणे ठेका धरला पण क्षणभरच…

‘फॅसिस्ट प्रवृत्तीची माणसे देशाचे नेतृत्त्व करायला निघालीत’

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेस सेवा दलाने मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना चव्हाण यांनी फॅसिस्ट विचारांच्या व्यक्तींवर टीका…

जाहीर झालेली मदत केव्हा देणार?

विदर्भात अतिवृष्टीमुळे यंदा कहर केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १ हजार ९३५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली, पण दोन महिने…

नासुप्रच्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन-लोकार्पणाचा धडाका

नागपूर सुधार प्रन्यासच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या, १ ऑक्टोबरला नागपुरात…

राष्ट्रवादीच्या दोन महत्त्वाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडून मान्य

प्रशासनाला लकवा लागला की काय, असे विधान राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने त्याची राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरी…

आयसीआयसीआय बँकतर्फे महाराष्ट्रात ब्रँच ऑन व्हिल्स सुरु

आयसीआयसीआय बँक लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या भागांत बँकिंग सुविधा पुरवण्याच्या हेतूने आखलेल्या आर्थिक…

अन्न सुरक्षा हा ‘गरीबी हटाव’चा शेवटचा टप्पा – मुख्यमंत्री

केंद्र सरकारने आणलेला अन्न सुरक्षा कायदा हा ‘गरीबी हटाव’चा शेवटचा टप्पा आहे. देशात कोणीही उपाशी राहणार नाही, यासाठी अन्न सुरक्षा…

संबंधित बातम्या