scorecardresearch

नागरी भागाच्या विकासासाठी लवकरच नवे आयएएस केडर करणार-मुख्यमंत्री

आतापर्यंत केवळ ग्रामीण भागाचा विकास डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय सेवेत अधिकारी निर्माण होत असत. आयएएस झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी…

‘हा महाराष्ट्रावर अन्याय’उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रालाही डावलल्याची तीव्र प्रतिक्रिया राजकीय पातळीवर उमटली आहे. शिवसेना- भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही हा अर्थसंकल्प राज्यावर अन्याय…

मुख्यमंत्र्यांच्या मागणीपत्राला रेल्वेमंत्र्यांकडून केराची टोपली

राज्यातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या मागण्यांना रेल्वेमंत्र्यांनी केराची टोपली दाखविली आहे. ठाणे-भिवंडी, विरार- वसई- पनवेल, पनवेल- कर्जत…

संपत्ती जाहीर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला १८ मंत्र्यांनी दाखविली केराची टोपली

राज्यातील सर्व मंत्र्यांनी आपली संपत्ती जाहीर करावी, या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशाला मंत्रिमंडळातील जवळपास निम्म्या मंत्र्यांनी केराची टोपली दाखविल्याचे…

शेतकरी, ग्राहकांमधील दलाल हटविणार

शेतीमालावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी उठवावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कृषी मालाच्या निर्यातीसाठी…

महाराष्ट्रात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गुणवत्तेचे प्रशिक्षण – मुख्यमंत्री

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शिक्षणाची प्रगती चांगली नाही असे मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगून राज्यातील ६७ हजार शिक्षकांना शिक्षकांना…

उद्योग धोरणावरून मुख्यमंत्री आणि राणे यांची सारवासारव!

मंत्रिमंडळाने बुधवारी मंजूर केलेले धोरण उद्योगांसंबंधीचे नसून घरबांधणीचे धोरण आहे, अशी प्रसारमाध्यमांनी केलेली टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योगमंत्री नारायण…

भारनियमनमुक्ती विसराच!

चालू वर्षांत म्हणजेच २०१२च्या डिसेंबपर्यंत महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्याचे राज्य सरकारचे ‘ध्येय’ अपयशी ठरणार असे चित्र दिसत असतानाच, भारनियमनाचा भार आणखी…

इंदू मिल जमीन हस्तांतरण प्रक्रियेस केंद्राकडून लवकरच मान्यता मिळणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची त्याला लवकरच…

कुपोषणमुक्ती अभियान शहरांतही राबविणार

राज्यातील ग्रामीण भागात जाणीवपूर्वक प्रयत्न करुन लहान मुले व मातांमधील कुपोषण कमी करण्यास यश मिळाल्यानंतर आता शहरी भागातही कुपोषणमुक्तीचे अभियान…

सिलिंडर तोडग्याचा घोळ वाढला

गेल्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटींचे पॅकेज दिले तसे या वर्षी सिलिंडरसाठी अडीच हजार कोटी खर्च करावेत, अशी…

सह्याद्रीचे वारे : कुरघोडीत चपळ, निर्णयांत ढिले

‘आदर्श’ घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर कारभार हाकताना अनेक आव्हाने होती. राज्य सरकारमध्ये यापूर्वी कधीच काम केलेले…

संबंधित बातम्या