राज्यातील आघाडी सरकारने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जाणीवपूर्वक घेतलेल्या ‘सुकन्या’, ‘मनोधैर्य’, ‘राजीवगांधी जीवनदायी’ या योजनांवर काँग्रेसची छाप कशी…
महाराष्ट्राच्या राजकीय आखाडय़ात राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या जुगलबंदीने मागील आठवडा गाजला.
हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचा औरंगाबाद शहरात पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी औरंगाबाद…
अजिंठा येथील अभ्यागत केंद्राच्या उद्घाटनानिमित्त उद्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबाद येथे येणार आहेत. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण…
केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून ‘लकव्या’चा वार केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचा प्रतिवार झेलण्याची वेळ त्यांच्यावर…