
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असा दावा केला आहे.
‘चारसो पार’चा नारा हा संविधान बदलासाठी आहे, त्यामुळे दलित समाज विशेषत: आंबेडकरी समाज भाजपच्या विरोधात गेला आहे.
२०११ मध्ये आम्ही एक हजार पानांचा अहवाल आम्ही केंद्र सरकारकडे पाठवली होती. आमचं सरकार जाऊन ११ वर्षे झाली तरीही तपास…
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील, असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर बावनकुळे म्हणाले…
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील, असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.
संजोग वाघेरेंच्या निमित्ताने चांगला खासदार निवडून द्या आणि उध्दव ठाकरेंचे हात बळकट करा, असे आवाहन त्यांनी केले.
सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसवर टीका होत असतानाच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या बचावासाठी…
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवारांनी ४ एप्रिल रोजी ती मुलाखत दिली होती आणि त्यावेळी मी तिथेच उपस्थित होतो.
भाजपकडून निवडणूक वाचवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात पैसे वाटपाचा मारा करण्यात येत आहे. पैसे वाटण्याशिवाय भाजपकडे दुसरे तंत्र राहिलेले नाही, असा आरोप…
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “सातारा लोकसभा मतदारसंघात आजवर कधीच जातीयवादी विचारांचा भाजपाचा उमेदवार निवडून आलेला नाही. मागील निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला आम्ही…
झारखंडमधील ईडीच्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका प्रचारसभेत जनतेला म्हणाले, ही सभा संपल्यानंतर घरी जा आणि टीव्हीवर बातम्या पाहा. रांचीत…
कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सुनील शेळके यांनी जे आरोप केलेत असे आरोप यापूर्वी देखील झाले आहेत. यात…