scorecardresearch

question of existence Peasants and Workers Party
शेकापसमोर अस्तित्वाचा प्रश्न, पक्षाचा ७६ वा वर्धापन दिन

एकेकाळी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या शेतकरी कामगार पक्षासमोर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाले आहे. रायगड या बालेकिल्ल्यातच पक्षाची वाताहात…

Raj Thackeray Irshalwadi
“…तर शेकडो प्राण वाचले असते”, मनसेचं ट्वीट चर्चेत; म्हणाले, “इर्शाळवाडी ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वीच…’

इर्शाळवाडी ग्रामस्थांनी २५ जून २०१५ रोजी रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून पुनर्वसनाची मागणी केली होती.

raigad district, people, shifted, safe place, potential danger, landslide, heavy rain, district collector
रायगड जिल्ह्यातील ६ हजार १५९ जणांना सुरक्षितस्थळी हलवले

अलिबाग १२८, पेण २५६, मुरूड ४०, कर्जत ३९२, खालापूर ४२१, रोहा १३५१, तळा १५०, माणगाव १६३, महाड २२०८, पोलादपूर ४७९…

Rainfall in Maharashtra
मुसळधार पावसाने रायगडला झोडपले, २४ तासांत सरासरी १५४ मिलीमीटर पावसाची नोंद, पेणमध्ये ३०३ मिलीमीटर पाऊस

बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. संध्याकाळी काही क्षणांच्या विश्रांतीनंतर पावसाने उग्ररूप धारण केले.

rehabilitation of Sakharsutarwadi
इर्शाळवाडीनंतर राज्य सरकारला जाग, ‘या’ दोन दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाला मंजुरी

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

irashalwadi landslide 17
पुनर्वसनासाठी इरशाळवाडीची आठ वर्षांपूर्वीच हाक!

इरशाळवाडीला दरडींचा धोका असल्याने येथील रहिवाशांचे चौक येथील जमिनीवर पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जून २०१५मध्ये केली होती.

landslide, Monkey Point, Matheran, unrest, people, dodhani village, Panvel
माथेरानच्या मंकी पॉईंट जवळ दरड कोसळली, धोदाणी ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

मंगळवारी दुपारपासून काही तास डोंगर खचत असल्याचा मोठा आवाज काही तास सूरु असल्याने या डोंगरालगतच्या धोदाणी गावातील ग्रामस्थांमध्ये एकच घबराट…

changing political equations Raigad
बदलत्या राजकीय समीकरणांमुळे रायगड जिल्ह्यातील खासदार-आमदार सारेच सत्ताधारी गटात

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फुटून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युती सरकारमध्ये सहभागी झाला. या बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे रायगड…

missing persons Irshalwadi
रायगड : बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्यासाठी राज्यसरकारकडे प्रस्ताव पाठविला, आपदग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २ हेक्टर जागेचीही मागणी

इरशाळवाडीतील ५७ बेपत्ता जणांना मृत घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव, जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे.

Irshalwadi incident
इर्शाळवाडीच्या दुर्घटनेतून बोध घेणे गरजेचे, दरडप्रवण गावे आणि वाड्यांबाबत ठोस निर्णय हवा

दुर्घटनेतून बोध घेऊन, दरडप्रवण गावे आणि वाड्यांबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

two hours block, Pune Mumbai Expressway, dangerous rocks, vehicle movement,, traffic
धोकादायक दरड काढण्यासाठी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक

डोंगरावरील धोकादायक दरड पुन्हा कोसळू शकते. ती दरड काढण्यासाठी आज दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या