एकेकाळी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या शेतकरी कामगार पक्षासमोर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाले आहे. रायगड या बालेकिल्ल्यातच पक्षाची वाताहात…
बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. संध्याकाळी काही क्षणांच्या विश्रांतीनंतर पावसाने उग्ररूप धारण केले.