जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात, विशेषतः वैभववाडी, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भात कापणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारची मदत सर्वांपर्यंत पोहोचविताना राजकीय दबावातून नैसर्गिक आपत्तीग्रस्त तालुक्यांच्या संख्येत ५६ तालुक्यांनी वाढ करण्याचा…
“ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे हिमालयाच्या उतारावरील संपृक्त खडक-मातीचा ढिगारा खाली वाहून आला, त्यामुळे दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन झाले,” अशी माहिती…