“ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे हिमालयाच्या उतारावरील संपृक्त खडक-मातीचा ढिगारा खाली वाहून आला, त्यामुळे दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन झाले,” अशी माहिती…
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व न्याय मिळावा, यासाठी शिवसेना उद्धव…
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये ५२ महसूल मंडळे प्रभावित झाली असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर…
अतिवृष्टीमुळे नदीकाठचा ऊस झोपला. विविध जिल्ह्यांत मजुरांऐवजी हार्वेस्टरची संख्या वाढवण्यात आली.अनेक कारखाने तोडणीसाठी यंत्र वापरत असल्याने बीड जिल्ह्यातील मजुरांना तामिळनाडू…
अतिवृष्टीचा फटका राज्यातील २९ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना बसला. काही ठिकाणी शेती पूर्णपणे वाहून गेली. हाती आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त…
सप्टेंबर अखेरीस लागोपाठ दोन कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय झाला. शक्ती चक्रीवादळामुळेही मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास खोळंबला.