‘चषकातील वादळ!’ (लोकसत्ता- ३० सप्टेंबर) हे वार्तांकन वाचले. ‘टी-ट्वेंटी एशिया कप’मध्ये खिलाडू वृत्तीऐवजी जे द्वेषाचे वातावरण निर्माण झाले ते खेळाला हानीकारक…
हल्ली देशप्रेम दाखविण्यासाठी उन्मादी साजरीकरण हाच एकमेव मार्ग असल्याचे जवळपास सर्वमान्य झाल्याने आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळाल्यावर…