scorecardresearch

टेंभू योजनेचे पाणी २० मे पर्यंत खानापूरमध्ये

टेंभू योजनेचे पाणी २० मे पर्यंत खानापूर तालुक्यातील भाग्यनगर तलावात सोडण्यात येईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी…

यशवंतपूर-अजमेर एक्स्प्रेस रोखली

वातानुकूलित डब्यातून प्रवास करण्याचे तिकीट काढूनही ढेकणांचे सान्निध्य लाभल्याने संतप्त महिला प्रवाशांनी यशवंतपूर-अजमेर एक्स्प्रेस रोखण्याचा प्रकार घडला.

इद्रिस नायकवडी यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा

मिरजेतील आझाद शिक्षण संस्थेला २८ लाखांचे कर्ज देताना नियम डावलून जिल्हा मध्यवर्ती बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन बँकेचे अध्यक्ष, माजी महापौर…

पोलीस निरीक्षकांसह हवालदाराला लाच मागितल्याबद्दल अटक

गुन्ह्यात मदत करण्यासाठी सव्वालाखाची लाच मागणाऱ्या पोलीस निरीक्षकांसह हवालदाराला शुक्रवारी सकाळी लाचलुचपत विभागाने सांगलीत अटक केली.

रिव्हॉल्व्हर तस्करीप्रकरणी सचिन जाधवला कोठडी

सांगलीत रिव्हॉल्व्हरची तस्करी केल्याप्रकरणी सच्या टारझन ऊर्फ सचिन जाधवला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी न्यायालयाने दिले. स्थानिक गुन्हे…

सांगली जिल्हा बँकेची चौकशी गुप्त ठेवावी

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५७ कोटींच्या नुकसानीबाबत होणारी चौकशी प्रसिद्धिमाध्यमांपासून गुप्त ठेवावी अशी मागणी बहुसंख्य माजी संचालकांनी नाहक बदनामीच्या भीतिपोटी सोमवारी…

निवडणूक कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये तफावत असल्याची तक्रार

लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या भत्त्यामध्ये तफावत असून याबाबत प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात…

मिरज विद्यार्थी संघाचा ज्ञानयज्ञ १ मे पासून

गेली ८९ वष्रे सुरू असलेला मिरजेतील ज्ञानयज्ञ १ मे पासून सुरू होत असून, यंदाच्या ज्ञानयज्ञात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यासह…

द्वितीय वर्ष पदवीच्या पर्यावरण परीक्षेच्या वेळेत गोंधळ

शिवाजी विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष पदवीच्या पर्यावरण विषयासाठी रविवारी झालेल्या पेपरच्या वेळेत परीक्षा विभागाने गोंधळ घालूनआपली गोंधळाची परंपरा कायम ठेवली. याचा…

संबंधित बातम्या