सरताज अझीझ News
पाकिस्तानला एफ १६ विमाने नाकारण्यात आल्याने अमेरिकेबरोबरच्या संबंधांना ओहोटी लागली आहे.

एका मशिदीला म्हणजेच मिनारशहा मशिदीला आपण भेट दिली.

अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात चर्चा करण्यासाठी कोणतीही पूर्वअट घालण्यात येऊ नये
संवादाची प्रक्रिया आव्हानात्मक असते कारण त्यात महत्त्वाचे प्रश्न चर्चेला येतात व त्यावरील निर्णय कठीण असतात.

भारत पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करीत आहे तसेच पाकिस्तानात दहशतवाद पसरवित आहे.

काश्मीरच्या मुद्दय़ाचा अंतर्भाव नसल्यास भारतासमवेत कोणतीही चर्चा यशस्वी होणार नाही.

भारताने द्विपक्षीय संवादात सर्व विषयांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याशिवाय नव्याने चर्चा सुरू करता येणार नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे.

भारत आशियातील महाशक्ती असल्याप्रमाणे वागत असून आपलीच विषयसूची त्यांनी लादून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेत ती पुढे रेटून उफा कराराचे…

भारत-पाकिस्तानात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर होऊ घातलेली पहिलीवहिली चर्चा पाकिस्तानने शनिवारी रात्री तडकाफडकी रद्द केली.

आम्ही अजूनही भारताशी चर्चा करायला तयार आहोत. मात्र, ही चर्चा कोणत्याही पूर्वअटींशिवाय झाली पाहिजे, असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज…

ज्या कारणावरून गेल्या वेळी भारत-पाकिस्तान यांच्यातील परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा ऐन वेळी रद्द करावी लागली,