महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती आणि निर्णय क्षमतेसारख्या मूलभूत जीवन कौशल्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’द्वारे मूल्यमापन करण्यात आले.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता, तसेच गुन्हा आणि गुन्हेगारमुक्त शालेय परिसर राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याची मागणी करणारे निवेदन साताऱ्यातील १६ शाळांच्या वतीने…