Page 52 of शालेय विद्यार्थी News

जातिभेदामुळे राजस्थान आणि उत्तर प्रदेशात दोन विद्यार्थ्यांना जीव गमावावे लागले. महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे?

बस उलटताच विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

जिल्हा परिषदेच्या मुले व मुलींच्या शाळेत निकृष्ट पोषण आहार पुरवण्यात येत आहे. त्यात मिरची पावडर, मोहरी, जिरे व वाटाणा हे…

करोना काळात अनाथ झालेल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे विविध उपायोजना राबविण्यात येत आहे.

‘हे का करायचे’ याचा विचार पक्का करून मग कृती करण्यात अर्थ असतो. गृहपाठ बंद करणे म्हणजे शिकण्यापासून सुटका नव्हे, तर…

वास्तविक शापोआ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज मध्यान्ह भोजन देणे बंधनकारक आहे.

गुरुवारी सकाळीच शाळा सुरू होताच शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेतील वर्ग शिक्षिकांनी ६ वी ते १० वीतील १८ विद्यार्थ्यांना…

मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था प्रचंड दयनीय झाली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना एक पत्र पाठवले होते.

जत तालुक्यातील कुलाळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील या उपक्रमाने शाळेतील विद्यार्थ्यांची गळती तर थांबलीच पण मुलेही स्वावलंबी बनली.

पीएम श्री योजनेतील शाळांमध्ये कोणत्या गोष्टींचा पुरवठा होणार? कोणत्या पायाभूत सुविधा वाढणार? केंद्र सरकारकडून किती निधी मिळणार? या प्रश्नांचा आढावा.

महात्मा फुले, गोपाळकृष्ण गोखले, डॉ. आंबेडकर अशा अनेकांनी शिक्षणाविषयीची धोरणे भारताच्या भल्यासाठी बदलण्याचा प्रयत्न केला. पण व्यवस्था कायम राहिलीच, उलट…