scorecardresearch

‘सहकारी साखर कारखान्यांना राजकारणाचा अड्डा बनवू देऊ नका’

स्वार्थी लोकांनी सहकारी साखर कारखान्यांना राजकारणाचा अड्डा बनविला आहे. त्यांना तो अड्डा बनवू देऊ नका, असे आवाहन करीत माजी मुख्यमंत्री…

‘तुळजाभवानी’वरील जप्ती तूर्त टळली

थकीत कर्ज एकरकमी भरण्याची हमी दिल्यामुळे नळदुर्ग येथील तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेकडून होणारी जप्तीची कारवाई तूर्त टळली.जिल्हा…

‘गणेश’ला ऊस देण्याचे कोणतेच नियोजन नाही- गलांडे

गणेश कारखाना भाडेतत्त्वावर चालू होणार असून अशोक कारखाना ५० हजार टन ऊस उपलब्ध करून देणार असल्याची माहिती निराधार आणि खोडसाळपणाची…

‘अगस्ती’च्या सभासदांचे आंदोलन मागे

जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या प्रमाणेच अगस्ती सहकारी साखर कारखानाही उसासाठी पहिली उचल देईल असे आश्वासन कारखान्याच्या वतीने देण्यात आल्यानंतर विविध संघटनांनी…

‘सहकारी साखर कारखानदारी मोडण्याचे षड्यंत्र’

काही दिवसांपूर्वी ऊसदरासाठी कोल्हापूर, सांगली परिसरांत झालेले आंदोलन तूर्तास थांबले असले तरी शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या पाश्र्वभूमीवर…

‘भाऊराव’ कडे आता चौथा कारखाना ; सूर्यकांता पाटलांच्या अधिपत्याखालील ‘हुतात्मा’ चा ताबा अशोक चव्हाणांकडे

माजी केंद्रीय राज्यमंत्री व राष्ट्रवादीच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांच्या अधिपत्याखालील हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखाना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण…

जवाहर कारखान्याची पहिली उचल अडीच हजार रुपये- आवाडे

जिल्ह्य़ातील व सीमा भागातील कोणत्याही कारखान्यांपेक्षा जवाहर कारखाना नेहमीच जादा दर देण्यामध्ये अग्रेसर राहिला आहे. यंदाही गाळप होणाऱ्या उसाला पहिली…

‘विठ्ठल’ तर्फे २३२५ रुपये पहिला हप्ता

शेतकऱ्यांच्या हितासाठी अन् शेतात वाळून चाललेला ऊस, दुष्काळ यामुळे अन् उस दराच्या आंदोलनामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. याकरिता विठ्ठल सहकारी…

शरद कारखान्याचा गळीत हंगाम सुरू

ऊसदराची कोंडी तुटल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान केल्या आहेत. सोमवारी नरंदे येथील…

राज्यातील ३३ साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांना ३३७ कोटींचा दिवाळी बोनस

राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांना अपेक्षित दर देत नसल्याबद्दल आंदोलन होत असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ३३ कारखान्यांनी आपल्या विभागातील शेतकऱ्यांना तब्बल…

ऊसदराच्या प्रश्नावर कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई

ऊसभावाच्या प्रश्नावरून साखर कारखाने किंवा शेतकरी संघटनांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

संबंधित बातम्या