scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

‘सासवड माळी शुगर’ने जगवला दुष्काळातील शेकडो एकर ऊस

गेले दोन-तीन वर्षे पाऊस नसल्याने, शिवाय लगतच्या शेती महामंडळाच्या जमिनी पडीक असल्याने जमिनीत पाणी नाही. त्यात नीरा उजवा कालव्याच्या दुसऱ्या…

उसासाठी समर्थ पर्याय

महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थकारण आणि राजकारणही ज्या नगदी पिकावर अवलंबून आहे, त्या उसाला पर्याय कितीही सुचवला तरी तो स्वीकारला जाईलच असे…

साखरनिर्मितीसाठी उसातील पाण्याचा वापर

बाहेरील पाण्याचा एकही थेंब न घेता उसातीलच पाण्याचा पुनर्वापर करत साखरनिर्मिती करण्याचा अभिनव प्रयोग गुरुदत्त शुगर्स कारखान्याने साकारला आहे. यामुळे…

ठिबक सिंचनाचा वापर झाल्याने कमी पाण्यात उसाचे उत्पादन

कायम अवर्षणप्रवण भागात मोडल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदा सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळाचे संकट कायम असताना दुसरीकडे याच दुष्काळी जिल्ह्य़ात उसाचे…

धरणातून उसासाठी नको, फक्त पिण्यासाठी पाणी सोडा

कालवा समितीची बैठक झालेली नसतानाही पाटबंधारे विभागाने पाण्याचे उन्हाळी आवर्तन सुरू केले असून ऐन टंचाईच्या परिस्थितीतही खडकवासला धरणातून उसाला पाणी…

पाच जनावरांसह ऊसतोडणी मजुराचे घर आगीत भस्मसात

लोणी बुद्रुक येथील भाऊसाहेब खेंडके यांच्या झोपडीला लागलेल्या आगीत जनावरांसह संसार उपयोगी साहित्य आणि दागिने जळून खाक झाले. खेंडके यांचे…

विदर्भातील साखर कारखान्यांना कमी उताऱ्याचा तडाखा

ऊस गाळप हंगामाच्या अखेरीस विदर्भातील एका कारखान्याने हंगाम बंद केला असून ऊसाअभावी लवकरच इतर सहा कारखान्यांचाही हंगाम संपुष्टात येण्याची चिन्हे…

पुढील काळात उसाला ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही- शरद पवार

‘ साखर कारखान्यांनी ठिबक सिंचनासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील पाण्याची उपलब्धता पाहता पुढील काळात उसाला ठिबक सिंचनाशिवाय पर्याय…

उसाची उचल, थकीत बिलांसाठी साखर कारखान्यावर मोर्चा

उसाची उचल वेळेत करावी, थकीत वाहतूक बिले त्वरित द्यावीत, को २६५ ऊस स्वीकारावा आदी प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी, वाहतूक कंत्राटदार यांनी…

कल्लाप्पाण्णा आवाडेंच्या नेतृत्वाचा साखर महासंघाला फायदा – पवार

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही सहकारी साखर कारखान्यांची देशपातळीवरील प्रातिनिधिक संस्था असून या सुवर्णमहोत्सवी महासंघाच्या अध्यक्षपदाची धुरा कल्लाप्पाण्णा आवाडे…

राज्यात १५५ साखर कारखान्यांकडून १९७.९९ लाख मे. टन उसाचे गाळप

राज्यातील १०३ सहकारी व ५२ खासगी अशा एकूण १५५ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत १९७.९९ लाख मे. टन उसाचे…

बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे ३६ दिवसात विक्रमी ऊस गाळप

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याने चालू गळीत हंगामातील ३६ दिवसात २०५० मेट्रीक टन उसाचे उच्चांकी गळीत केले आहे. गाळप क्षमतेच्या…

संबंधित बातम्या