शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात योग्य नियोजनाअभावी शहरवासीयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, शहराच्या हद्दीतील उड्डाण
पुणे-नाशिकच्या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणासाठीही निधी जाहीर झाला, मात्र या प्रकल्पासाठी भविष्यात जागा मिळविण्याची मोठी कसरत करावी लागणार असल्याचेही दिसते आहे.
जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यांनतर जुल महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवू नये…
गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सातत्याने ओरड सुरू आहे. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळय़ा पद्धतीने राग व्यक्त करून झाल्यानंतरही शिवसेनेच्या…