आता सात राज्यांमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन जमिनींचे सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम सुरू केला जात आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्य़ांमध्ये हा धडक कार्यक्रम…
शहराच्या काही भागात ठराविक वेळेत सर्व व्यावसायिकांना व्यवसायासाठी परवानगी दिली जाईल. मात्र, रस्त्यावर कोणालाही स्टॉल टाकून व्यवसाय करता येणार नाही.
सुमारे नऊ वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात आलेल्या या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून रेल्वे प्रशासनाने हा विषय राज्य शासनाकडे दिला आहे. मात्र, शासनाकडून…
जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यांनतर जुल महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवू नये…
गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सातत्याने ओरड सुरू आहे. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळय़ा पद्धतीने राग व्यक्त करून झाल्यानंतरही शिवसेनेच्या…
एका खासगी संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात औंध आणि सिंहगड रस्त्यावरील ३ बीएचके घरांच्या दरात तीन महिन्यांत प्रति चौरस फुटाला १७…
अनेक वर्षांपासून प्रलंबित मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास अखेर सुरुवात झाली आहे. रेल्वे बोर्डाच्या समितीमार्फत मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले…
मतदानाच्या दिवशी मतदार यादीतील घोळांबाबत विविध राजकीय पक्षांनी जिल्हा निवडणूक शाखेच्या कारभारावर आगपाखड केली.
लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघाच्या निरीक्षक डॉ. एस. स्वर्णा आणि मावळ मतदारसंघासाठीचे निरीक्षक आशिष कुमार यांनी बुधवारी विविध मतदान केंद्रांना भेट…
उरणमधील नौदलाच्या शस्त्रागार परिसराच्या सुरक्षेसाठी सुरक्षापट्टा म्हणून नौदलाला केगांव,म्हातवली, नागांव, बोरी पाखाडी परिसरातील जागा मोकळी हवी आहे.
संगणकीय प्रणालीतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सेवा देण्याच्या दृष्टीने ‘महावितरण’कडून सर्व वीजग्राहक व विद्युत यंत्रणांच्या जिऑग्राफीकल इन्फरर्मेशन सिस्टीमनुसार (जीआयएस) सर्वेक्षणाचे काम सुरू…
जिल्ह्यात ५ वेळा झालेल्या गारपिटीचा फटका बसून ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची शुक्रवारी आलेल्या केंद्रीय…